गडचिरोली, दि. ३ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहर यांच्या मासिक बैठकीचे आयोजन आज (सोमवार, ३ ऑगस्ट) दुपारी...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने झाडाला जोरदार धडक; तिघांना गडचिरोलीला रेफर कोरची-ढासगड-चीचगड मार्गावरील बोडेनाजवळ रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण दुचाकी...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली पावसाचा गैरफायदा घेत 8 किमी मार्गावर घडली घटना; परिसरात संताप कोरची तालुक्यात अल्पवयीन मुलीशी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून...
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली गडचिरोली : अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र उंदीरवाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे परिषदेची आढावा बैठक...
RTI मधून उघड होणार पीक विमा दाव्यांचे वास्तव; दिलखुश बोदलकर यांची माहितीच्या अधिकारातून मागणी चामोर्शी,दि. २ जूलै: प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून कृषी विभागाकडून...
नितेश गट्टीवार|गडचिरोली लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसून ते विश्वास, आपुलकी आणि माणुसकीवर उभं असतं, याची प्रचिती आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांच्या अलीकडील दौऱ्यात...
प्रलय सहारे भेंडाळा प्रतिनिधी : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहुर्ली येथील शेतकरी मंथन...
गोविंदराव वंजारी फाउंडेशनचा भव्य रोजगार मेळावा उत्साहात; ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.१ जूलै : गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या...
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार चामोर्शी,दि. २ जूलै :-चामोर्शी शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीची वाढती वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख चौकाचौकात शाळा-महाविद्यालय परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,दि.१ ॳॉगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२६...
