चंद्रपूर/गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली: ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि हक्कांच्या संरक्षणासाठी आज दि.२८ जून रोजी चंद्रपूर शहरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली एक भव्य ‘विराट महामोर्चा’ काढण्यात आला....
अमरावती
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी चामोर्शी, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, युवक, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत चामोर्शी पत्रकार संघाने निवासी...
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी, दि. २१ जून : चामोर्शी पत्रकार संघाची बैठक दि.२१ जून रविवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी, दि. १९ जून : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट्स (AIJ) अर्थात भारतीय पत्रकार संघाने चामोर्शी येथील एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार, तथा...
स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणण्याचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/ मुंबई,...
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विशेषतः आदिवासी विधानसभा मतदारसंघ व आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली देसाईगंज (वडसा), दि. १७ जून : जुनी वडसा येथील शास्त्री वॉर्डात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद...
नितेश गट्टीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली,दि.१६ जून : उच्च प्रतीच्या सागवान वृक्षांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली येथील ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ या वनव्याप्त क्षेत्राला राज्य शासनाकडून ‘क’...
गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचा कथित जमीन अधिग्रहणाविरोधात संताप; करारनामे रद्द करण्याची मागणी नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली,दि.१५ जून: चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी कथित जमीन...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली,दि.१५ जून : देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळात विकास, विश्वास, सुशासन, जनकल्याणकारी योजना तसेच...
