श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांच्या मातोश्री सुमित्रा बाई शालिकराम कवाडकर 81 यांच्या वृद्धापकाळाने घाटी येथे 31...
Month: January 2026
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अलिकडेच कोरची तालुक्यातील अंगणवाडी केंद्र बेलगाव घाट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल...
प्रतिनिधी/रुपेश सलामे :- महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम निर्णय, कठोर प्रशासकीय भूमिका आणि विकासाभिमुख नेतृत्व यांचे प्रतीक असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुःखद...
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी होणारा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम, या दरम्यान होणारा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ठेकेदाराच्या व्यत्ययामुळे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात...
प्रतिनिधी/रुपेश सलामे .जोगीसाखरा- निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करून किमान...
प्रतिनिधी/रुपेश सलामे गडचिरोली:- वैरागड येथील सार्वजनिक भागवत सप्ताह समिती तथा समस्त गावकरी वृंद यांच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कार्यक्रमास आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी भेट देऊन दर्शन...
:- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देसाईगंज तालुक्यातील विविध गावांमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसोरा, किन्हाळा, मोहटोला व उसेगाव येथील शाळांमध्ये आयोजित...
राजेंद्र मर्दाने वरोरा : मन आणि शरीर यांचा समतोल साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे योग असून, शरीर बळकट करायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जनार्दन स्वामी...
प्रतिनिधी/रुपेश सलामे वैरागड : विराट राज्याची ऐतिहासिक साक्ष देणारी वैरागड नगरी व वीरश्रीचा इतिहास सांगणारा टिप्पागड किल्ला यांचे संवर्धन करण्यात येईल, असा ठाम निर्धार माजी आमदार डॉ. देवराव...
प्रतिनिधी/रुपेश सलामे चंद्रपूर, दि. 26 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून...
