श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली आदिवासी भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प; माजी आमदार देवराव होळी यांचे मार्गदर्शन केंद्रातील भाजप सरकारच्या 12 वर्षांच्या सुशासन आणि जनकल्याणकारी योजनांची...
Wadsa
गडचिरोली/चामोर्शी,दि.१९जून : चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुणघाडा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली देसाईगंज दि.१८ जून: देसाईगंज शहरातील भीषण पाणीटंचाई व नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज यांच्या वतीने आज...
नितेश गट्टीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चामोर्शी,दि.१८ जून: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कार्यालयचा भोंगळ कारभारआणि ढिसाळ सेवा यांमुळे ग्राहक कमालीची नाराजीचा सूर लावत आहेत. त्यांच्या ढिसाळंसेवामुळे अनेकदा ग्राहकांना...
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विशेषतः आदिवासी विधानसभा मतदारसंघ व आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना...
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली चामोर्शी/भेंडाळा,दि.१८ जून: शासनाकडून प्रकल्पाच्या कामाला ३ महिन्यांची स्थगिती देण्यात आली असतानाही, जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीचे कर्मचारी भेंडाडा परिसरात दाखल झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी ,दि.१८ जून: जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य सेवा आणि एमआयडीसी तसेच प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नांकडे राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली, दि. १७ : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली देसाईगंज (वडसा), दि. १७ जून : जुनी वडसा येथील शास्त्री वॉर्डात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद...
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी,दि.१७ जून: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच...
