गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांची जयंती साजरी गडचिरोली:-आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ ला आदिवासी परधान समाज मंडळ,गडचिरोलीच्या वास्तूमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार, माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी साहेब...
कोरची Korchi
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली दिनांक २६/११/२०२५ ला ग्राम कोटगुल येथे प्रथमच, संविधान दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. व या कार्यक्रमाच्या निमित्ताने, शा. आश्रम शाळा,जी....
वर्धा – आर्वी पंचायत समितीत घडलेल्या मनरेगा निधी गिळंकृत प्रकरणी २६ रोजी फौजदारी कारवाई करण्यात आली. आर्वी पोलिसांची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एका महिलेला ताब्यात घेत...
माजी नगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या जिल्हा महासचिवाची पक्षाला सोडचिठ्ठी काही व्यावसायिकांची इनकमिंग करणाऱ्या भाजपला आज एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. देसाईगंज या व्यापारनगरीचे नगराध्यक्षपद सांभाळणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ...
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. त्यातील गडचिरोली (Gadchiroli) नगरपरिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गडचिरोली नगरपरिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. विकासाचे मुद्दे...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची येथे विद्यार्थी हितगुज कार्यक्रम संपन्न शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात ठेवून व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भोंगळ कारभाराविरोधात— तालुका भाजप पदाधिकाऱ्यांचे पवित्रा! निवेदनाद्वारे मा.मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्याकडे समस्या त्वरित दूर करण्यासंबंधी...
शिक्षक संघटनांच्या याचिका काढल्या निकाली News jagar विशेष – शिक्षक समायोजनाबाबत (Teacher Recruitment) संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित...
बुलढाण्याच्या ZP शाळेतील संतापजनक प्रकार बुलढाणा – गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जातात. मात्र, या योजना दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कशा पोहोचतात, याचे एक...
”केबीनमध्ये काय बसता, आदिवासी भागांचा दौरा करा, तरच विदारक वास्तव लक्षात येईल” अमरावती – कागदावर सगळे काही चांगले आणि योग्य पद्धतीने सुरू असल्याचे राज्य सरकार नेहमीच भासवते. प्रत्यक्षात...
