प्रतिनिधी/रुपेश सलामे मुंबई – भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नुकतीच भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे....
ब्रेकिंग न्यूज
प्रतिनिधी/रुपेश सलामे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षच्या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने त्यांच्या...
प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकरायच्या मदतीने केला खुन पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेकडून गुणवत्तापूर्ण तपास करुन अवघ्या ७२ तासात आरोपींना अटक श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली ...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची : तालुक्यातील कोटरा ते बोगटोला रस्त्यालगतच्या गाव तलावाजवळ एका 25 ते 35 वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने...
प्रतिनिधी/रुपेश सलामे :- महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम निर्णय, कठोर प्रशासकीय भूमिका आणि विकासाभिमुख नेतृत्व यांचे प्रतीक असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुःखद...
राजेंद्र मर्दाने वरोरा : श्रीराम मंदिर, अयोध्येच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त द्वारकानगरी, बोर्डा येथे भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. महायज्ञ आयोजन समिती, हनुमान मंदिर द्वारकानगरी बोर्डा, पतंजली...
राजेंद्र मर्दाने वरोरा:- लोकशिक्षण संस्था, वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन (WSF) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या वरोऱ्यातील विविध खेळाडूंची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली...
वरोरा : नागपूर–चंद्रपूर रेल्वे मार्गावरील वरोरा शहरात असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी मध्य रेल्वे प्रशासन, नागपूर येथील सीआरएस मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय रेल्वे...
काँग्रेस राबवणार ‘मनरेगा बचाव संग्राम’ — गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती गडचिरोली ::कोविड-19 महामारीमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना, मनरेगा योजनेच्या माध्यमातून...
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची. दि. 7/1/26 शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनही तालुक्यातील विकास कामे रखडली तर मात्र सहन केले जाणार नाही.वारंवार बैठका घेऊन, सूचना देऊनही...
