एटापल्ली : कोटमी ग्रामपंचायत अंतर्गत पैडी गावात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची संघटनात्मक व वैचारिक ताकद अधिक मजबूत झाली असून, कोटमी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महादेव पदा, पैडी गाव पाटील बारसु वडडे,सोनू...
Wadsa
एटापल्ली : तालुक्यातील चोखेवाडा परिसरात शैक्षणिक आणि महसूल विभागाच्या अनियमित कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. चोखेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक...
चामोर्शी : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी-मूल मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अचानक वेग आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात...
भामरागड : भामरागड तालुक्यातील आदिवासी गर्भवती महिला जन्नी नेताम (वय ३४) यांच्या प्रसूतीनंतर झालेल्या दुर्दैवी मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या कुटुंबाला...
रेगडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील दिना जलाशयावर मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्था, विकासपल्लीचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जिल्हा...
नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली ५०० मीटर रस्त्याचे तब्बल १६ तुकडे; टेंडरऐवजी विभागणी केल्याचा आरोप, नगरपंचायतीच्या आर्थिक हितावर नागरिकांचा प्रश्नचिन्ह नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या...
गडचिरोली : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि गतिमान विकास साधून सन २०४७ पर्यंत जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘विकसित गडचिरोली व्हिजन...
सामाजिक कार्यकर्ते तथा माळी समाजाचे तालुका अध्यक्ष बंटी उर्फ महेश मोहूर्ले ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित एटापल्ली : नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधून...
दोन बारा चाकी वाहनांत ८८ जनावरे आढळली; चालकांचा जंगलातून पलायन एटापल्ली : नाईट पेट्रोलिंगदरम्यान एटापल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत जनावरांची संशयितरीत्या वाहतूक करणारी दोन बारा चाकी वाहने...
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली : तालुक्यातील गट्टेपल्ली गाव परिसरात वाघाच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी शेतकरी...
