श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांच्या मातोश्री सुमित्रा बाई शालिकराम कवाडकर 81 यांच्या वृद्धापकाळाने घाटी येथे 31...
कोरची Korchi
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अलिकडेच कोरची तालुक्यातील अंगणवाडी केंद्र बेलगाव घाट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल...
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी होणारा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम, या दरम्यान होणारा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ठेकेदाराच्या व्यत्ययामुळे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात...
प्रतिनिधी/ नंदकिशोर वैरागडे कोरची :- जानेवारी महिन्यात थंडीच्या सुरूवातीला कोरची शहरातील मुख्य रस्ता पुर्णपणे उकडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धुळीचे कण आकाशात उडून प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण...
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीक विकासासाठी व जिल्ह्यातील मूलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची. येथील नळाच्या पाण्यात अळ्या सापडल्या असून सम्पुर्ण गावात दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याची तक्रार गावकर्यांनी केली आहे. गावात बरेच...
गडचिरोली :- आदिवासींच्या परंपरा व धार्मिक श्रध्दानुसार स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ....
प्रतिनिधी/रुपेश सलामे कोरची (ता. कोरची) : तालुका कोरची अंतर्गत राजमाता देव मंडई, कुमकोट येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थिती लावून राजमाता देवीचे दर्शन घेतले....
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची. दि. 7/1/26 महुआ प्रक्रिया उपक्रमातून ग्रामीण उपजीविकेला मिळणार बळकटी गडचिरोली, (जिमाका) कोरची तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला शाश्वत आधार मिळावा,...
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची. दि. 7/1/26 शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनही तालुक्यातील विकास कामे रखडली तर मात्र सहन केले जाणार नाही.वारंवार बैठका घेऊन, सूचना देऊनही...
