शेतकऱ्यांवर अन्याय; नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांनाही दोन लाखांचे अनुदान द्या – संतोषसिंह रावत कर्ज वेळेवर फेडणाऱ्यांना शिक्षा ; शासनाच्या धोरणावर संताप मूल | प्रतिनिधी चेतन कामडे , न्यूज...
ब्रेकिंग न्यूज
वरोरा : गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने वरोरा शहराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते,...
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली, दि. ३० जुलै : भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकून जीवघेण्या...
सत्ता असो वा नसो, विकास हेच ध्येय; आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुल | न्यूज जागर प्रतिनिधी चेतन कामडे.. विकासाभिमुख नेतृत्व, जनसेवेची अखंड निष्ठा आणि लोकहितासाठी...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/आरमोरी,दि.३० जूलै : “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत आमदार रामदासजी मसराम यांनी घाटी येथील शासकीय...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. ३० जुलै : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाल्यांना पूर आला असून पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ३,८३६...
चामोर्शी, दि. ३० जुलै : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला असून भोगणबोडी हेटी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर...
गडचिरोली/चामोर्शी | प्रतिनिधी जयरामपूर,मुधोली परिसरातील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, दुसऱ्या दिवशीही भरपावसात शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जनजागृती रॅली...
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली चामोर्शी : शेतकऱ्यांच्या हक्काचा घास हिरावून घेणाऱ्या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात आता चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील १४ गावे पेटून उठली आहेत. आपल्या शेतजमिनी वाचवण्यासाठी आणि शासनाच्या...
प्रतिनिधी|प्रलय सहारे भेंडाळा,दि.२८ जूलै : भेंडाळा गावात स्वच्छतेच्या अभावामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून तुंबलेल्या नाल्यांमध्ये साचलेले सांडपाणी, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि दुर्गंधीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे....
