बुलढाणा – जिल्ह्यातील ११ पालिकांच्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त महायुती मधील भरभक्कम ऐक्याची पोलखोल झाली आहे. युतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट...
अमरावती
चंद्रपूर – महायुती व महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील दहा पैकी आठ नगर पालिका निवडणुकीत तिरंगी व दुरंगी लढत होत आहे. राजुरा व गडचांदुर या दोन पालिकेत भाजपात...
गडचिरोली – कमी बजेट असल्याचे सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. आयोगाला आम्ही काही तो हिशेब देऊ, असे...
सरकार आणि निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल News jagar विशेष – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्तीच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य...
News jagar महाराष्ट्र विशेष – महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजेला पत्रकार परिषदेत घेतली जाणार असून यावेळी निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या...
पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक 2 डिसेंबरला मतदान ,3 डिसेंबरला मतमोजणी ; आचारसंहिता लागू News jagar विशेष – बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट एक हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे मदत द्यावी
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट एक हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे मदत द्यावी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी गडचिरोली : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील भात,...
अमरावतीत महिला शेतकऱ्याने घेतला घरीच गळफास बुलढाणा / अमरावती – अमरावती जिल्ह्यातील जावरा मोळवण (ता. नांदगावखंडेश्वर) येथे एका महिला शेतकऱ्याने, तर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी (ता. सिंदखेडराजा) येथे एका...
आदिवासी भागातील शिक्षक भरतीची स्थिती गंभीर; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही नियुक्त्या थांबल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारामय News jagar गडचिरोली : राज्यातील १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रांमध्ये (पेसा) तब्बल...
‘या’ जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर तब्बल २० गावं यादीतून गायब ; निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार नेमका कुठे घडलाय ते जाणून घ्या. अमरावती- ‘व्होटचोरी’...
