जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली/आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदासजी मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या आरोग्याची काळजी घेत भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले...
Wadsa
अमित कत्तीवार विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली* एटापल्ली : वन परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी...
अमित कत्तीवार, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली(गडचिरोली) : जारावंडी परिसरात वाघाच्या वावरामुळे निर्माण झालेली भीती अखेर गंभीर घटनेत रूपांतरित झाली आहे. आज १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी जारावंडीपासून...
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार गडचिरोली/देसाईगंज : देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन देसाईगंज येथील क्रीडा संकुलात देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य ध्वजारोहण सोहळ्यास...
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेतुरी अंतर्गत पुस्कोटी गावात गेल्या अंदाजे एक महिन्यापासून बंद असलेला वीजपुरवठा अखेर सुरू झाला असून, भारतीय...
प्रतिनिधी /रुपेश सलामे गडचिरोली : विकसित गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ चा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव...
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली कोरची : कोरचीपासून पूर्वेला सुमारे ६ किमी अंतरावर असलेल्या मौजा कुकडेल येथे दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जागतिक...
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली/मुंबई,दि.८ ऑगस्ट : आरमोरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था, विकासकामांमधील विलंब तसेच काही ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आमदार रामदास मसराम यांनी आज महाराष्ट्र...
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली(गडचिरोली) : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, तालुका शाखा एटापल्ली तसेच विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महा-मॅरेथॉन स्पर्धा–२०२६चे आयोजन आदिवासी...
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक...
