अमरावती – नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज माघारीवर अखेर पडदा पडला. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेने महायुतीचे विसर्जन करून एकमेकांसमोरच...
Ballarpur
वर्धा – एकेकाळी जिल्ह्यात स्वतःचे राजकीय वर्चस्व निर्माण करणारी, स्थानिक नेतृत्वाचा दबदबा असलेली आणि उमेदवारांची रांग असणार्या काँग्रेसला उमेदवार मिळविण्यासाठी जुळवा-जुळव करावी लागते. स्वबळाची ताकदही काँग्रेस नेत्यांमध्ये राहिलेली...
News jagar विशेष – रोखठोक – बिहारात भाजप वगैरेचा विजय होऊनही विजयी जल्लोष दिसला नाही. महाराष्ट्रात भाजप जिंकूनही कुठे आनंदोत्सव दिसला नाही. कारण या निकालांवर कोणाचाच विश्वास नाही....
बुलढाणा – जिल्ह्यातील ११ पालिकांच्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त महायुती मधील भरभक्कम ऐक्याची पोलखोल झाली आहे. युतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट...
चंद्रपूर – महायुती व महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील दहा पैकी आठ नगर पालिका निवडणुकीत तिरंगी व दुरंगी लढत होत आहे. राजुरा व गडचांदुर या दोन पालिकेत भाजपात...
गडचिरोली – कमी बजेट असल्याचे सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. आयोगाला आम्ही काही तो हिशेब देऊ, असे...
सरकार आणि निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल News jagar विशेष – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्तीच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य...
News jagar महाराष्ट्र विशेष – महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजेला पत्रकार परिषदेत घेतली जाणार असून यावेळी निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या...
पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक 2 डिसेंबरला मतदान ,3 डिसेंबरला मतमोजणी ; आचारसंहिता लागू News jagar विशेष – बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट एक हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे मदत द्यावी
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट एक हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे मदत द्यावी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी गडचिरोली : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील भात,...
