लोकशाहीप्रती निष्ठा: काटोलमध्ये नवविवाहित वधू नम्रता निळकंठराव टेकाडे यांचे कर्तव्यपूर्तीचे उदाहरण काटोल (प्रतिनिधी): एका अत्यंत प्रेरणादायी घटनेत, काटोल शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये एका नवविवाहित वधूने आपल्या शुभविवाहाच्या दिवशीही...
विदर्भ
जनमाणसात मिसळून काम करण्याची इच्छा मूल:- नगराध्यक्ष पदासाठी शिक्षण महत्वाचे असले तरी,जनमाणसात मिसळून काम करण्याची इच्छाशक्ती तेवढीच महत्वाची आहे.ती इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास माझ्या मध्ये असल्याने नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला...
काँग्रेस च्या गडचिरोली नगर परिषद निवडणूक प्रचार सभेला उपस्थित मतदारांना आमदार विजय वडेट्टीवार यांचे आव्हान गडचिरोली – गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या...
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोंडेकल ग्रामवासियांनी कक्ष क्रमांक 309 हा कोंडेकल ग्रामसभेच्या नावाने करण्याबाबत उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिरोली यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी करत माजी आमदार...
गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांची जयंती साजरी गडचिरोली:-आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ ला आदिवासी परधान समाज मंडळ,गडचिरोलीच्या वास्तूमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार, माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी साहेब...
वर्धा – आर्वी पंचायत समितीत घडलेल्या मनरेगा निधी गिळंकृत प्रकरणी २६ रोजी फौजदारी कारवाई करण्यात आली. आर्वी पोलिसांची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एका महिलेला ताब्यात घेत...
माजी नगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या जिल्हा महासचिवाची पक्षाला सोडचिठ्ठी काही व्यावसायिकांची इनकमिंग करणाऱ्या भाजपला आज एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. देसाईगंज या व्यापारनगरीचे नगराध्यक्षपद सांभाळणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ...
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. त्यातील गडचिरोली (Gadchiroli) नगरपरिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गडचिरोली नगरपरिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. विकासाचे मुद्दे...
शिक्षक संघटनांच्या याचिका काढल्या निकाली News jagar विशेष – शिक्षक समायोजनाबाबत (Teacher Recruitment) संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित...
बुलढाण्याच्या ZP शाळेतील संतापजनक प्रकार बुलढाणा – गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जातात. मात्र, या योजना दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कशा पोहोचतात, याचे एक...
